कृषी ग्रुप जॉईन करा

Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2022 | या २ जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई विमा मंजूर, हे आहेत पात्रता निकष

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या २ जिल्ह्यातील विमा मंजूर

अकोला व  नांदेड या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हा पीक विमा मंजूर झाला आहे. पीक विम्याचा लाभ या जिल्ह्यांतील पात्र मांडले आणि सर्कल यांना मिळणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या या दोन जिल्ह्यातील  शेतकऱ्यांना पात्र करून मदत वितरीत केली जाणार आहे . ज्यामध्ये कापूस आणि सोयाबीन या पिकाचा समावेश असेल. शेतकऱ्यांना 3 हजार 501 कोटींचे वितरणराज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्त  श्रेतकर्त्यांना केले जाणार आहे.

काय आहेत अटी आणि निकष?

• नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरतात.
• अतिवृष्टीमुळे (65 मिमि पेक्षा जास्त) नुकसान झाल्यास नुकसान भरपाईसाठी गावे किंवा महसुल मंडळे पात्र असतील.
• तुमचे गाव पीक विम्यासाठी पात्र आहे का हे पाहण्यासाठी maharain maharashtra 2022 या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता.
• पावसामुळे शेतकऱ्यांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल.

इतर महत्वाच्या बातम्या –

    WhatsApp Group Join Now
    Telegram Group Join Now
    Instagram Group Join Now
    Close Visit Havaman Andaj