कृषी ग्रुप जॉईन करा

Loan Waiver मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सरकार आल्यावर कर्जमाफीची घोषणा

अरविंद केजरीवाल यांनीही कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली आहे. गुजरातमध्ये आपचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. यासोबतच पीक निकामी झाल्यास एकरी २० हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे.

विजेबाबत ही मोठी घोषणा केली

अरविंद केजरीवाल म्हणाले की, गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आले तर ते १२ तास वीज देतील. शेतकऱ्यांना येथे रात्री वीज मिळते, दिवसाही वीज देऊ. त्याचबरोबर जमिनीचे सर्वेक्षण रद्द करून शेतकऱ्यांच्या मदतीने नव्याने सर्वेक्षण करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. याशिवाय नर्मदा धरणाच्या कमांड एरियातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पाणी पोहोचण्याची घोषणा करण्यात आली आहे.

English Summary: Loans of farmers up to Rs 2 lakh will be waived

Styled Responsive Table
प्रधानमंत्री पीक विमा योजना महत्वाचे लेख
Arrow Icon₹२००० चा पुढील हफ्ता या दिवशी येणार Arrow Iconपीएम किसान न्यूज
Arrow Iconनोंदणी क्रमांक शोधा Arrow Iconई-केवायसी करा
Arrow Iconऑनलाइन दुरुस्ती करा Arrow Iconनवीन शेतकऱ्यांची नोंदणी करा
Arrow Iconलाभार्थ्यांची यादी पहा Arrow Iconहेल्पलाइन क्रमांक
Arrow Iconआधारवरून पीएम किसान स्टेटस तपासा Arrow Iconआधार वरून नाव दुरुस्ती करा
Arrow Iconपैसे परत करा Arrow Iconअपात्र शेतकऱ्यांची यादी पहा
Arrow Iconपीएम किसान पात्रता जाणून घ्या Arrow Iconऐच्छिक आत्मसमर्पण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Close Visit Havaman Andaj